शकुंतलेचा त्याग!- प्रीतीला वियोगाचा शाप असतो असे म्हणतात ते कदाचित दुष्यंत-शकुंतला प्रेमकथेमुळे! शकुंतलेला दुष्यंत खरेच विसरला कि 'विसरणे' ही त्याची राजकीय गरज होती? मग गर्भवती शकुंतलेने काय केले? आपला पुत्र भरतला कसे वाढवले आणि जगज्जेता बनवले?
We gebruiken cookies om er zeker van te zijn dat je onze website zo goed mogelijk beleeft. Als je deze website blijft gebruiken gaan we ervan uit dat je dat goed vindt.
Ok